बीड,दि २७ ( प्रतिनिधी)
महाराष्ट्रा राज्येचे नेते मंडळी / आमदार / खासदार आत्याचारी प्रकरण आसो किंवा गुंड गीरी प्रकरण आसे प्रकरण उद्भवले की सर्वच नेते मंडळी पोपटासारखे मिडीया ला प्रसारमाध्यमला सकाळी लवकर झोपेतून उठुन मुलाखती देतात . एकमेकावर क्रुर घोडी करतात
परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीच या नेते मंडळींनी
रिक्स वाईज आवाज केला नाही
शेतकऱ्याची बाजू मांडीत नाहीत
आतिवृष्टिच्या पावसाच्या पुरामुळे व गोदावरी नदी च्या महापुराने पुर्ण .तह । उभ्या पिकासहित जमिनी खरडल्या जमीनी ची माती वाहून गेली परंतू आद्याप खरडलेल्या जमिनी चे मोबदला शेतकऱ्यास मिळाला नाही .
सरकार ने फक्त घोषणेचा पाऊस पाडला व शेतकर्यांना आश्या लावले . कधी देणार जमिन खरडलेल्याचा मोबदला . शेतकरी वर्ग आश्याधीन झालेला पाहावयास येत आहे
सरकारने जमिन कर्डा चे आनुदान लवकर देण्याची व्यवस्था करावी आशी प्रत्येक गोदावरी नदी किणाऱ्या वरिल लोकांची चर्चा मोठया प्रमाणात चालु आहे .
सरकार ने खरडलेल्या जमिनी चा मोबदला ताबडतोब देण्यात यावा .
याबाबत ची मागणी किर्ती !!! वंचित बहुजन आ . संस्थापक आध्यक्ष विश्वनाथ शरणांगत यांनी मागणी केली आहे .




















