Homeताज्या बातम्यामहामार्गावरील अपघातांविरोधात विनय भगत यांचे प्रतीकात्मक दशक्रिया आंदोलन

महामार्गावरील अपघातांविरोधात विनय भगत यांचे प्रतीकात्मक दशक्रिया आंदोलन

कोपरगाव, दि.१२.दिलीप गायकवाड

 

नगर–मनमाड महामार्गावर वाढत्या अपघातांच्या मालिकेविरोधात सामाजिक नेते विनय भगत यांनी प्रतीकात्मक दशक्रिया विधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. ‘माझा गाव माझा अभिमान’ या सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन मंगळवार, दि. १२ मार्च रोजी कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर येथे शांततेत पार पडले.

 

नगर–मनमाड महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता ‘मृत्यूचा महामार्ग’ ठरत असल्याची तीव्र भावना व्यक्त करत विनय भगत यांनी या विरोधात प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी डोक्याचे केस काढून आंदोलन करत अपघातांच्या घटनांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध तसेच महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत भगत यांनी हे आंदोलन केले. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रत्येक चौफुलीवर, सिग्नल ,बसवावेत बायपास ठिकाणी ब्लिंकर दिशा दर्शक फलक शहरातील रस्त्यांवर रबरी स्पीड ब्रेकर ,अपघात स्पाॅट फलक लावावेत इत्यादी सुविधा तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

या आंदोलनास स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलनाबाबत विनय भगत यांनी महाराष्ट्र शासन, संबंधित प्रशासन व प्राधिकरणांना निवेदन देऊन पूर्वसूचना दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!