Homeताज्या बातम्याशिवसेना शिंदे गटात स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार लॉबिंग!

शिवसेना शिंदे गटात स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार लॉबिंग!

नंदनवनवर इच्छुकांची रांग — राज सुर्वे की बाळकृष्ण ब्रीद?

मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या जागांवरून शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानावर इच्छुकांच्या फेऱ्या वाढल्या असून या दोन जागांसाठी पक्षात पडद्यामागील राजकीय हालचाली वेगाने सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

माजी नगरसेवक, पराभूत उमेदवार आणि पदाच्या शर्यतीत असलेले इच्छुक नेते शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर सतत भेटी देत असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ नेत्यांकडे शिफारशी, संपर्क आणि राजकीय वजन वापरून संधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

या पदासाठी सध्या बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

• बाळकृष्ण ब्रीद यांना यापूर्वी पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला होता; मात्र कागदोपत्री अडचणींमुळे उमेदवारी अर्ज भरता आला नव्हता. त्यामुळे पक्ष त्यांना “राजकीय पुनर्वसन” म्हणून संधी देऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते.

• तर दुसरीकडे, प्रकाश सुर्वे यांची नाराजी दूर करण्यासाठी राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

शिवसेनेत अंतर्गत हालचालींना वेग

या दोन जागांसाठी सुरू असलेल्या लॉबिंगमुळे शिवसेनेत अंतर्गत राजकारण तापल्याचे चित्र आहे. अखेर पक्ष नेतृत्व कोणावर शिक्कामोर्तब करणार, याकडे आता मुंबईतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...
error: Content is protected !!