Homeताज्या बातम्याकोपरगावातील आंबेडकर मैदानाच्या नामफलकाचा अपमान थांबवा; अतिक्रमण हटवा – रिपाइंचे अशोक शिंदे...

कोपरगावातील आंबेडकर मैदानाच्या नामफलकाचा अपमान थांबवा; अतिक्रमण हटवा – रिपाइंचे अशोक शिंदे यांची मागणी

कोपरगाव, दि.७. ( दिलीप गायकवाड )

 

शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान या नामफलकावर लावले जाणारे डिजिटल बॅनर तात्काळ थांबवून मैदान परिसरातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत पक्षाचे आहिल्यानगर जिल्ह्य उपाध्यक्ष अशोक शिंदे ,यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शहरातील या स्मारक परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान असा मोठा नामफलक लावलेला आहे. मात्र सध्या विविध राजकीय पक्ष, संघटना व कार्यक्रमांचे डिजिटल बॅनर या ठिकाणी नामफलकावर लावले जात असून त्यामुळे मैदानाचा नामफलक झाकला जातो. काही वेळा हा फलकच बॅनर लावण्यासाठी वापरला जात असल्याने आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

तसेच मैदान परिसरात बेकायदेशीर फेरीवाले, स्टॉल, फळ-फ्रूट विक्रेते तसेच वाहनांची पार्किंग होत असल्याने अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे संबंधित सर्व प्रकारचे अतिक्रमण तात्काळ हटवून मैदान परिसराची स्वच्छता व शिस्त राखावी, अशी मागणीही शिंदे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!