Homeताज्या बातम्याअदानी कंत्राटदारावर धारावीतील नागरिकांचा संताप

अदानी कंत्राटदारावर धारावीतील नागरिकांचा संताप

‘ट्रेसपास’च्या धमक्या, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मुंबई | प्रतिनिधी

धारावीतील जास्मीन मिल कंपाउंड परिसरात अदानीच्या कंत्राटदाराच्या कामामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रात्रंदिवस सुरू असलेली डंपरची वाहतूक, उखडलेले रस्ते आणि पाणी टाकल्यामुळे निर्माण झालेली निसरडी परिस्थिती यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक जण घसरून पडल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.

स्थानिक नागरिकांनी या कामाबाबत जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर अदानीच्या प्रतिनिधींनी चर्चेच्या नावाखाली आत बोलावून घेतले आणि नंतर पोलिसांना बोलावून ‘ट्रेसपास’चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेबाबतही संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी पोहोचल्या असता, शाहू नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरही ‘ट्रेसपास’चा गुन्हा दाखल करण्याची भाषा केल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींशी अशा प्रकारे वागणूक दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी विधानसभेत हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...
error: Content is protected !!