Homeताज्या बातम्यामुंबईत होळीचा जल्लोष अन् वाहतूक नियमांचा धसका; दोन दिवसांत जवळपास २ कोटींचा...

मुंबईत होळीचा जल्लोष अन् वाहतूक नियमांचा धसका; दोन दिवसांत जवळपास २ कोटींचा दंड वसूल!

मुंबईत होळी-धुलीवंदनानिमित्त विशेष वाहतूक मोहीम; १६,७२७ चालकांवर कारवाई

मुंबई : होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विशेष वाहतूक मोहिमेत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत तब्बल १६,७२७ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून एकूण १ कोटी ९९ लाख ९१ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरतात. त्यामुळे वाहतूक कोंडी, वेगमर्यादा उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट प्रवास अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि हायवेवर नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली.

सर्वाधिक कारवाई ‘स्पीड लिमिट’ आणि ‘हेल्मेट’ प्रकरणांवर

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, वेगमर्यादा उल्लंघनाची सर्वाधिक ४,४८६ प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्या ४,३१७ जणांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीच्या मुक्त प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या २,५३२ वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई झाली.

याशिवाय सिग्नल तोडणे (६१०), परवाना नसणे (४३१), ट्रिपल सीट (५३०), वन-वे मध्ये प्रवेश (२७८) अशी प्रकरणे समोर आली. चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या २० जणांची प्रकरणे न्यायालयात पाठवण्यात आली.

सीसीटीव्ही व ई-चलन प्रणालीचा वापर

ही मोहीम सीसीटीव्ही कॅमेरे, ई-चलन प्रणाली आणि विशेष तपासणी नाक्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात आली. ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणांमध्ये संबंधित चालकांविरुद्ध न्यायालयीन कारवाई प्रस्तावित असून परवाना निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!