Homeताज्या बातम्यापैठणला वीरभद्रा नदीपात्राचे १.५ किमिपर्यंत खोलीकरण: ३०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

पैठणला वीरभद्रा नदीपात्राचे १.५ किमिपर्यंत खोलीकरण: ३०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

पैठण तालुक्यातील दरेगाव-

पारुंडी परिसरातुन उगम पावणारी आणि नवगाव येथील गोदावरी नदी पात्रात मिसळणारी वीरभद्रा नदी ही साधारण ४०-५० किलोमीटर अंतराचा प्रवास करते. या नदीच्या खोलिकरणामुळे परिसरात जलसंधारण आणि शेतीवर मोठा परिणाम दिसुन येत आहे. नवगाव येथील गोदावरी नदी विलिण होत असून एकुण ५० किलोमिटरचा प्रवास होत आहे. नांदर शिवारात एकुण १.५ किलोमीटर खोलिकरण करण्यात आले असुन, पावसाळ्यात पाण्याचा चांगला संचय होतो. त्यामुळे ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. नदीपात्रात पाण्याचा उपलब्धतेमुळे उन्हाळ्यात हिरवळीचे आल्हाददायक चित्र पाहायला मिळते.

नदी खोलिकरणाचा या गावांना फायदा; दावरवाडी, डेरा, नांदर, कौंदरसह पाच गांवाना नदी खोलिकरणाचा फायदा झाला आहे. बंधारे व खोलगट भागात पाण्याचा संचय अजुनही कायम आहे. उन्हाळ्यातही काही प्रमाणात पाणी टिकुन राहत असुन भुजल पातळीत सुधारणा झाली आहे.

ऊस , फळबागांचे क्षेत्र दीड हजार हेक्टरने वाढले; पाण्याचा संचय झाल्याने विहीरीतील पाणी पातळी वाढली आहे. तसेच ऊस , मोसंबी या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असुन, यंदाच्या वर्षात दीड हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे. गहु, हरभरा या सारखे पिके घेता येत असुन, खोलिकरणामुळे पाण्याची चांगली सोय झाली आहे.
छायाचित्र {किशोर तांगडे}

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...
error: Content is protected !!