Homeताज्या बातम्यामुंबई महानगरपालिका निवडणूक : रिपब्लिकन पक्ष स्वबळावर, ३८ जागांवर मैत्रीपूर्ण लढत -...

मुंबई महानगरपालिका निवडणूक : रिपब्लिकन पक्ष स्वबळावर, ३८ जागांवर मैत्रीपूर्ण लढत – रामदास आठवले

मुंबई, दि. ३० : अजय मगरे

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाकडे भाजपने वारंवार दुर्लक्ष केल्याने रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. बांद्रा येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जागावाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळाला नसून, ही भूमिका निषेधार्ह असल्याची तीव्र नाराजी आठवले यांनी व्यक्त केली. अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपने आपल्या कोट्यातील किमान १० ते १२ जागांवर माघार घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. अन्यथा मुंबईत ३८ जागांवर महायुतीशी मैत्रीपूर्ण लढत देण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

रिपब्लिकन पक्षाने यापूर्वी भाजपकडे मागितलेल्या जागांची यादी दिली होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आश्वासने देऊनही प्रत्यक्षात एकही जागा देण्यात आली नाही, असा आरोप आठवले यांनी केला. महायुतीचा प्रमुख घटक असूनही रिपब्लिकन पक्षावर अन्याय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये भाजपकडून रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ठाण्यातील सायली जाधवची जिद्दीला सलाम; मोतीबिंदू, आर्थिक संकटावर मात करत SSC मध्ये ९७% गुण

ठाणे, दि.१४.( अजय मगरे ) जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून...

इंधन बचतीसाठी शिंदेंचा पुढाकार; ईव्ही गाडीचा वापर सुरू

ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद ठाणे : अजय मगरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत...

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची...

एमएमआरडीए’कडून मान्सूनपूर्व तयारीला वेग;

मेट्रो मार्गांवरील १.१४ लाख मीटर बॅरिकेड्स हटविले मुंबई : अजय मगरे पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी एमएमआरडीएने मोठी मोहीम हाती घेतली...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

ठाण्यातील सायली जाधवची जिद्दीला सलाम; मोतीबिंदू, आर्थिक संकटावर मात करत SSC मध्ये ९७% गुण

ठाणे, दि.१४.( अजय मगरे ) जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून...

इंधन बचतीसाठी शिंदेंचा पुढाकार; ईव्ही गाडीचा वापर सुरू

ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद ठाणे : अजय मगरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत...

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची...

एमएमआरडीए’कडून मान्सूनपूर्व तयारीला वेग;

मेट्रो मार्गांवरील १.१४ लाख मीटर बॅरिकेड्स हटविले मुंबई : अजय मगरे पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी एमएमआरडीएने मोठी मोहीम हाती घेतली...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...
error: Content is protected !!