Homeताज्या बातम्याजोसेफ बाप्तिस्ता गार्डनमधील तलाव नैसर्गिक करा

जोसेफ बाप्तिस्ता गार्डनमधील तलाव नैसर्गिक करा

सतीश खंडागळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई, दि २२ : मंगेश म्हात्रे

कालिना येथील जोसेफ बाप्तिस्ता गार्डनमधील कृत्रिम जलतलावाची दुरवस्था झाली असून, तो नैसर्गिक स्वरूपात पुनर्स्थापित करावा, तसेच कोळीवन्ही गावठाण येथील रहिवाशांना सामाजिक उपक्रमांसाठी खुली जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपचे वॉर्ड क्रमांक ९० चे अध्यक्ष सतीश ए. खंडागळे यांनी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जोसेफ बाप्तिस्ता गार्डनमधील कृत्रिम तलावाची अनेक वर्षांपासून योग्य देखभाल न झाल्याने तो अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या तलावामुळे परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून, नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांकडून यासंदर्भात वारंवार तक्रारी येत असल्याचे खंडागळे यांनी नमूद केले आहे. हा तलाव मूळ नैसर्गिक स्वरूपात पुनर्स्थापित केल्यास परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखले जाईल, पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि गार्डनचे सौंदर्य खुलून येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच, कोळीवन्ही गावाच्या बाजूस असलेल्या गार्डन परिसरातील महानगरपालिकेच्या खुल्या जागेचा उपयोग सध्या होत नसून, ही जागा स्थानिक गावठाण रहिवाशांना सामाजिक, सांस्कृतिक व विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना एकत्र येण्यासाठी व समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यास हक्काची जागा मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

या दोन्ही मागण्यांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत महसूल सहायक जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडेही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!