Homeताज्या बातम्यारयत शिक्षण संस्थेचा बाल आनंद मेळावा उत्साहात

रयत शिक्षण संस्थेचा बाल आनंद मेळावा उत्साहात

कोपरगाव, दि.३० : दिलीप गायकवाड

 

रयत शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय, कुंभारी येथे धमाल, मजा, मस्ती आणि मनोरंजनासोबतच बौद्धिक खेळ व व्यावसायिक शिक्षणाचा संगम साधणारा “बाल आनंद मेळावा” नुकताच उत्साहात पार पडला.

या मेळाव्यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकूण २७ स्टॉल उभारले होते. यामध्ये ४७ विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. विविध कल्पक स्टॉल, खेळ, खाद्यपदार्थ व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला.

 

मेळाव्याचे उद्घाटन गावच्या प्रथम नागरिक सौ. देवयानीताई घुले यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच सौ. नीलंकठ ताई उपस्थित होत्या. पालकांनी विविध स्टॉलना भेट देत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

 

याप्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामराव बाबुराव साळुंखे पाटील, स्थानिक सल्लागार समिती सदस्य गोपीनाथ नीळकंठ व पैठणेआप्पा, तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत घुले यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

 

हा बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. त्यामुळे मेळावा आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ठाण्यातील सायली जाधवची जिद्दीला सलाम; मोतीबिंदू, आर्थिक संकटावर मात करत SSC मध्ये ९७% गुण

ठाणे, दि.१४.( अजय मगरे ) जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून...

इंधन बचतीसाठी शिंदेंचा पुढाकार; ईव्ही गाडीचा वापर सुरू

ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद ठाणे : अजय मगरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत...

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची...

एमएमआरडीए’कडून मान्सूनपूर्व तयारीला वेग;

मेट्रो मार्गांवरील १.१४ लाख मीटर बॅरिकेड्स हटविले मुंबई : अजय मगरे पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी एमएमआरडीएने मोठी मोहीम हाती घेतली...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

ठाण्यातील सायली जाधवची जिद्दीला सलाम; मोतीबिंदू, आर्थिक संकटावर मात करत SSC मध्ये ९७% गुण

ठाणे, दि.१४.( अजय मगरे ) जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून...

इंधन बचतीसाठी शिंदेंचा पुढाकार; ईव्ही गाडीचा वापर सुरू

ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद ठाणे : अजय मगरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत...

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची...

एमएमआरडीए’कडून मान्सूनपूर्व तयारीला वेग;

मेट्रो मार्गांवरील १.१४ लाख मीटर बॅरिकेड्स हटविले मुंबई : अजय मगरे पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी एमएमआरडीएने मोठी मोहीम हाती घेतली...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...
error: Content is protected !!