Homeताज्या बातम्याकोकमठाणातील ऐतिहासिक बारव दुर्वस्थेत – जतनाची मागणी तीव्र..

कोकमठाणातील ऐतिहासिक बारव दुर्वस्थेत – जतनाची मागणी तीव्र..

जय मल्हार संघर्ष समितीचा आवाज; सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ नेहे यांची प्रशासनाला मागणी

 

कोपरगाव, दि. ७: (दिलीप गायकवाड)

 

तालुक्यातील कोकमठाण हद्दीत समृद्धी महामार्गाजवळील शिर्डी बायपास, नगर-मनमाड महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले ऐतिहासिक बारव आज अत्यंत दुर्वस्थेत असून, या वास्तूच्या जतनाची मागणी तीव्र झाली आहे.

जय मल्हार संघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाऊ नेहे यांनी या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधत, “ही बारव म्हणजे होळकरकालीन ऐतिहासिक वारसा असून, तिचे तातडीने जीर्णोद्धार करण्यात यावा,” अशी मागणी केली आहे. नेहे यांनी सांगितले की, कोकमठाण ग्रामपंचायतीकडून या बारवात सांडपाणी सोडले जात असून, त्यामुळे या वास्तूचा अवमान होत आहे. हे सांडपाणी सोडणे तात्काळ थांबविण्यात यावे, अशीही त्यांनी मागणी केली.

इतिहासाची साक्ष देणाऱ्या या परिसरात होळकर काळात अनेक बांधकामे करण्यात आली होती. हेमाडपंती शैलीतील मंदिराला अहिल्याबाईंनी ३२ पायर्या दिल्या होत्या, तसेच अनेक विहिरी व बारवा बांधण्यात आले. जुना बेलापूर रस्ता हा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जोडणारा महत्त्वाचा मार्ग होता, परंतु सध्या तोही बंद अवस्थेत आहे.

 

गोकुळभाऊ नेहे यांनी पुढे सांगितले की, “या ऐतिहासिक बारवाचे संवर्धन करून त्याला वारसा स्थळ म्हणून घोषित करावे. तसेच समृद्धी महामार्गाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे,” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

स्थानिक ग्रामस्थांनीही या मागणीला पाठिंबा देत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!