Homeताज्या बातम्याई-गव्हर्नन्स स्पर्धेत एसआरए दुसऱ्या, एमएमआरडीए चौथ्या तर म्हाडा सहाव्या क्रमांकावर

ई-गव्हर्नन्स स्पर्धेत एसआरए दुसऱ्या, एमएमआरडीए चौथ्या तर म्हाडा सहाव्या क्रमांकावर

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शासकीय यंत्रणांमधील डिजिटल कार्यक्षमता तपासणाऱ्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)ने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. झो.पु.प्रा. बृहन्मुंबईने २०० पैकी १९६ गुण मिळवत राज्यातील ९७ शासकीय संस्था, मंडळे व महामंडळांमध्ये दुसरे स्थान मिळवले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र सागरी मंडळ या महामंडळाने मिळवला असून, त्यांना २०० पैकी १९८ गुण प्राप्त झाले आहेत. याआधी झालेल्या १०० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स स्पर्धेत मात्र एसआरए प्राधिकरणाने प्रथम क्रमांक पटकावला होता.

१५० दिवसांच्या स्पर्धेत एसआरएला १९६, एमएमआरडीएला १८१ तर म्हाडाला १६७ गुण मिळाले असून, एमएमआरडीए चौथ्या तर म्हाडा सहाव्या क्रमांकावर आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने या स्पर्धेचे महत्त्व असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल सुधारणा, ऑनलाइन सेवा, तक्रार निवारण आणि कार्यक्षमता या निकषांवर ही स्पर्धा घेण्यात आली होती. या निकालामुळे संबंधित संस्थांच्या कामगिरीवर प्रकाश पडला असून, पुढील काळात ई-गव्हर्नन्स अधिक प्रभावी करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या पुणे - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर...

ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती संस्थेकडून बौद्ध पौर्णिमा उत्साहात

ठाणे : प्रतिनिधी ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने अंबिका नगरातील ' प्रज्ञा फाऊंडेशन ' कार्यालयात मोठ्या उत्साहात बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नवलख उंब्रे गावाजवळील...

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील आठवड्यात ‘या’ भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण...

मुंबई: मुंबईतील जलवाहिन्यांच्या मजबुतीकरणासाठी आणि नवीन जलबोगदा कार्यान्वित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मात्र, या कामामुळे पुढील आठवड्यात मंगळवार, ५ मे आणि...

मोबाईलवर अचानक ‘Extreme Alert’चा धक्का! देशभरात खळबळ… पण सत्य काय?

मुंबई -मंगेश म्हात्रे  आज अचानक हजारो नागरिकांच्या मोबाईलवर “Extremely Severe Alert” असा संदेश झळकताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणांतच सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला—हा...

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या पुणे - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर...

ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती संस्थेकडून बौद्ध पौर्णिमा उत्साहात

ठाणे : प्रतिनिधी ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने अंबिका नगरातील ' प्रज्ञा फाऊंडेशन ' कार्यालयात मोठ्या उत्साहात बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नवलख उंब्रे गावाजवळील...

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील आठवड्यात ‘या’ भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण...

मुंबई: मुंबईतील जलवाहिन्यांच्या मजबुतीकरणासाठी आणि नवीन जलबोगदा कार्यान्वित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मात्र, या कामामुळे पुढील आठवड्यात मंगळवार, ५ मे आणि...

मोबाईलवर अचानक ‘Extreme Alert’चा धक्का! देशभरात खळबळ… पण सत्य काय?

मुंबई -मंगेश म्हात्रे  आज अचानक हजारो नागरिकांच्या मोबाईलवर “Extremely Severe Alert” असा संदेश झळकताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणांतच सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला—हा...
error: Content is protected !!