Homeताज्या बातम्यासुनीलजी शांतीलालजी बंब यांची कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी निवड

सुनीलजी शांतीलालजी बंब यांची कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी निवड

सुनीलजी शांतीलालजी बंब यांची कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी निवड

समाजासाठी अभिमानास्पद क्षण

कोपरगाव दि.१ ( दिलीप गायकवाड )

कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी सुनीलजी शांतीलालजी बंब यांची एकमुखाने निवड झाली असून, या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

“जेव्हा कर्तृत्व नम्रतेच्या वलयाने झळकतं, तेव्हा ते सर्वांच्या ह्रदयात घर करतं,” हे वाक्य श्री बंब यांच्या व्यक्तिमत्वावर सार्थ ठरते. बँकेच्या व्यवस्थापनात आणि सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या श्री. बंब यांची ही निवड केवळ कोपरगावकरांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
याआधीही त्यांची श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांच्या संयम, समर्पण व समाजसेवेच्या कार्यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

त्यांची ओळख जैन कॉन्फरन्स झोन ४ चे उपाध्यक्ष, कोपरगांव पीपल्स बँकेचे संचालक, तसेच श्रावक संघ कोपरगावचे ट्रस्टी म्हणूनही आहे. विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांची अष्टपैलू कार्यशैली अधोरेखित होते.

श्री. बंब यांच्या चेअरमनपदी झालेल्या निवडीमुळे बंब कुटुंबियांचे तसेच सर्व समाजाचे मन भरून आले आहे. ही निवड म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेची पावती आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कोपरगावकरांकडून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात, असून बहुजन शक्ती तर्फे त्यांना शुभेच्छा…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!